Exit Polls: पाच राज्यांपैकी २ राज्यात सत्ताधाऱ्यांचीच सत्ता; एक्झिट पोलनं राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
Vidhan Sabha Election Exit Polls: एक्झिट पोलनुसार तामिळनाडू आणि आसाममध्ये वेगळेच चित्र दिसत आहे. येथील सत्तेत असलेले पक्ष आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होतील असा अंदाज आहे.

