Dharashiv News : पावसामुळे अगदी हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली असून हि मदत प्रत्यक्षात कधी मिळणार हे सांगणे कठीण आहे. अर्थात शेतकरी मदतीच्या प्रतीक्ष ...
Hingoli News : पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कनेरगाव परिसरात प्रचंड नुकसान झाले. तर कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे सेनगाव तालुक्यात बळीराजा उध्वस्त झाला आहे. असे असताना देखील दोन्ही तालुके वगळण्यात आले
Solapur News : पावसामुळे शेतकरी शिवारात पाणीच पाणी साचल्याने शेतातील पिके पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्यामुळे पूर्णपणे नष्ट झाल्याने उत्पन्न शून्य आहे
Yavatmal News : सरकारने जाहीर केलेली हेक्टरी आठरा हजार पाचशे रूपये मिळण्याऐवजी केवळ सहा हजार नऊशे एवढी तुटपुंजी रक्कम झाली. यामुळे शेतकरी हताश झाला असून रक्कम परत करत आहे
Dhule nanded News : नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने जवळपास ३२ हजार कोटीचे विशेष पॅकेज जाहीर केले. मात्र ही मदत अत्यंत तोकडी असल्याचा आरोप करत शिवसेना उबाठा कडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे
Beed News : गेवराई तालुक्यातील औरंगपूर कुकडा कवडगाव येथील शेतकऱ्यांचा गेल्या सात दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज सरपंच उपसरपंच संघटनेने पाठिंबा