Bhandara News : निलज येथील गुरुदेव भोंडे या शेतकऱ्यांनी रडता रडता आपली ही व्यथा सांगितली आहे. शासन ऐकत नाही, तलाठी येत नाही; काय करावं हातातोंडाशी आलेला घास हिरावला घेतला आहे
Solapur News : सरकारकडून नूकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू. सोलापूर जिल्ह्यातील शेतकय्रांना सुमारे ९२७ कोटींच्या मदतीचा शासनाने जीआर काढला. जाहीर केलेल्या पॅकेजमधून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याचे ...
Nanded News : पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टर हुन अधिक शेती पिकांचे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर ...
Jalna News : यंदाच्या पावसाळ्यात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हि परिस्थिती राज्यात सर्वदूर पाहण्यास मिळत असून पिकांचे नुकसान होऊन हातात पैसा नसल्याने शेतकरी टोका ...
Amravati News : नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात आले आहेत. तर शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्याची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली असून मात्र प्रत्यक्षात अनेकांना मदत मिळाली नसल्याचे चित्र
Amravati News : मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांना मशागत खर्चसुद्धा वसूल होत नाही. तर दुसरीकडे व्यापारी कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच सोयाबीन खरेदी करत आहे असा आरोप खासदार वानखडे यांनी केला