
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये झालेला विध्वंस आता समोर आलाय. भारताच्या हल्ल्यात 12 हून अधिक पाकिस्तानी लष्करी तळं बेचिराख झाली. भारताच्या हल्ल्यात पाक हवाई दलाच्या 20 टक्के पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. भारताच्या हल्ल्यात हवाई तळांना लक्ष्य करण्यात आलं. याचं एअरबेसवरून पाकनं F-16 आणि J-17 सारखी लढाऊ विमानं भारतावर डागली होती.मात्र आता पाकच्या विध्वंसाचे सेटलाईट फोटोज् समोर आलेत.
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेसचे नुकसान झाले हे स्पष्ट आहे. त्यामुळे एअरबेस नष्ट केल्यानं पाकिस्तानी सैन्याची लष्करी क्षमता आणि लष्करी कारवायांवर मोठा परिणाम झालाय. मात्र या हवाई तळांची दुरुस्ती करून ते पुर्ववत करणं पाकिस्तानसाठी सोप्प नाही हे निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.