
सातत्याने दहशतवाद्यांच्या आडून पाकडेच भारतातील निष्पापांचे बळी घेत असल्याचं समोर आलंय.. त्यामुळेच भारतीयांच्या संतापाचा कडेलोट झालाय.. आता थेट घरात घुसून पाकड्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ आलीय.. होय... अगदी काही सेकंदात भारत पाकड्यांची अनेक शहरं जगाच्या नकाशावरुन नामशेष करु शकतो....त्याचं कारण आहे भारताकडे असलेली अत्याधुनिक शस्त्र सज्जता....भारताकडे कोणती विध्वंसक मिसाईल आहेत? पाहूयात....
ब्रम्होस
रडारला चकमा देणारं सुपरसोनिक क्रूज मिसाईल
अमृतसर - लाहोर अंतर - 55 किमी
72 सेकंदात लाहोरला बेचिराख करण्याची क्षमता
अमृतसर- इस्लामाबाद अंतर - 287 किमी
5 मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता
भूज - कराची अंतर - 325 किमी
6 मिनिटात कराची बेचिराख करण्याची क्षमता
भारताकडे असलेलं दुसरं विध्वंसक मिसाईल म्हणजे शौर्य मिसाईल
अण्वस्त्रसज्ज क्वासी बॅलेस्टिक मिसाईल
9 हजार 266 किमी प्रति तास वेगाने निशाणा
अवघ्या 20-30 सेकंदात लाहोर बेचिराख होण्याची शक्यता
3 ते 4 मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता
4ते 5 मिनिटांच्या अंतरावर कराची
हायपरसोनिक बॅलेस्टिक मिसाईल
प्रलय मिसाईल हे लाहोरला अवघ्या 30 ते 40 सेकंदात बेचिराख करु शकतं
प्रलयने इस्लामाबाद नष्ट करण्यासाठी 2 ते 3 मिनिटांची गरज
कराची शहराचा विध्वंस करण्यासाठी 3 ते 4 मिनिटांची आवश्यकता
इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल
अण्वस्त्र आणि पारंपरिक शस्त्रं डागणारं महत्वाचं मिसाईल
30 हजार किमी प्रति तास वेगाने लक्षभेद
पाकिस्तानची महत्वाची शहरं 3 ते 4 मिनिटात बेचिराख करण्याची क्षमता
20 ते 30 सेकंदात लाहोर नष्ट करण्याची क्षमता
अवघ्या 4 मिनिटात पाकिस्तान बेचिराख कऱण्याची क्षमता
अण्वस्त्र सज्ज आणि तगडे मिसाईल ताफ्यात असल्याने पाकड्यांना धुळीस मिळवण्यास काही सेकंदही पुरेसे आहेत..त्यामुळे पाकड्यांची हेकडी धुळीत मिळवण्यासाठी आणि भारत संयमी असला तरी कमकुवत नाही हे दाखवून देण्याची वेळ आलीय...त्यामुळेच आता युद्ध आणि पाकड्यांना सर्वनाश अटळ आहे. हे मात्र निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.