Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim News : वाढत्या तापमानामुळे पद्म तलावातील माशांचा मृत्यू; तलावातील पाणी आटले

Washim News : विदर्भात मागील काही दिवसांपासून सूर्य आग ओकतोय. याचा परिणाम तलावातील पाण्यावर झाला.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : यंदा उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. उन्हामुळे धरण. तलावातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी (Washim) आटत आहे. वाढत्या तापमानामुळे वाशीम जिल्ह्यातील पद्म तलावातील माशांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. 

वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा परिणाम बघायला मिळतोय. पदमपुराणात उल्लेख असलेल्या वाशिम शहरातील भगवान पदमेश्वर येथील पद्म तलावातील पाणी आटल्याने मोठ्या प्रमाणात माशाचा (Fish) मृत्यू झाल्याचं समोर आलंय. विदर्भात मागील काही दिवसांपासून सूर्य आग ओकतोय. याचा परिणाम तलावातील पाण्यावर झाला. (Temperature) तापमानामुळे तलावातील पाणी बाष्पीभवनामुळे आटून माशांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहे. 

दोन कुंडातच पाणी 

वाढत्या तापमानामुळे आताही मासे मरण्याचा प्रमाणात वाढ होत आहे. आता उरलेल्या फक्त दोन कुंडामध्ये थोडे पाणी शिल्लक असल्याने त्या कुंडात जीवित असलेल्या माशांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT