जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर सर्वांमध्येच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगाव येथे अनेकजणांनी आधीपासूनच काश्मीरला फिरायला जाण्यासाठी तिकिटे काढून ठेवली होती. मात्र अचानक दहशतवादी हल्ला झाल्याने नागरिक ट्रॅव्हल्स कंपनीना तिकिटे रद्द करण्याची मागणी करत होते. यामुळे या टुर कंपण्यादेखील आर्थिक संकटात सापडल्या आहे. जवळपास कंपन्यांकडील ९५ टक्के बुकिंग रद्द झाले होते. मात्र टुर कंपन्यांनी लोकांना आता पर्यायी ऑफर द्यायला सुरुवात केली आहे.
काश्मीरमध्ये होत असलेल्या हिंसाचारामुळे काश्मीरऐवजी पर्यटक हिमाचल प्रदेश, सिक्कीम, मनाली, डलहौसी, धरमशाळा अशा पर्यटन स्थळांकडे वळत आहेत. मागच्या एक आठवड्यापासून जम्मू काश्मीरमध्ये ताणावाची परिस्थिति निर्माण झाली आहे. यामुळे अनेक सर्वचजन भयभीत आहे. मात्र पर्याय म्हणून पर्यटकांनी आता उत्तरेतील व दक्षिणेतील ठिकाणांकडे वळवायला सुरुवात केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.