पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साधारण व्यक्ति नाहीत तर ते एक अवतार आहेत. ते 2014 मध्ये पंतप्रधान झाले त्यावेळी तरुणांचा राजकारणाबाबत असलेला दृष्टिकोन बदलला. देशाला खरं स्वातंत्र्य हे मोदी आल्यानंतर मिळाले असे स्तुतिसुमन प्रसिद्ध अभिनेत्री तथा कंगना रनौतने नरेंद्र मोदींवर उधळले.
यावेळी त्यांनी कॉँग्रेसवर ही टीकास्त्र सोडले. देशात 2014 नंतर मोदी राज सुरू झाल्यानंतर विकासाची नवी लाट आली आहे. नवनवीन प्रकल्प प्रत्यक्षात येत आहेत आणि देश जागतिक नेता बनण्याच्या दिशेने प्रगती करत आहे असा दावा कंगना यांनी केला.तसेच कॉँग्रेसच्या राजवटीत देशाला फक्त लुटण्यात आले असा आरोप कंगनाने केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.