
विनोद जिरे
बीड: आजचा विजयादशमीचा दिवस वाईट गोष्टी दहन करण्याचा आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. संकल्प भगवान बाबाच्या पावन भूमी गेल्यानंतर आपोआप सुचतात. त्यामुळं त्याठिकाणी गेल्यानंतर संकल्प करेल.
असे अनेक संकल्प माझ्या मनामध्ये वर्षानुवर्षे येत राहतील. ज्या गोष्टी वाईट वाटतील त्या विषयी मेळाव्यात बोलणार आहे. त्यानंतर लोक ठरवतील काय करायच ते, त्यामुळं आता मेळाव्यातून पंकजा मुंडे काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान लोक म्हणायचे साहेब आमचे भाग्य आहेत. ते आमच्यात राहोत. असं म्हणत त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडेंच्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.