Mumbai Rain Saam TV
Video

Mumbai : मुंबईकरांनो सावधान ! 26 जुलैला समुद्रात उसळणार मोठ्या लाटा | VIDEO

Mumbai High Tide : आजपासून सलग ४ दिवस समुद्रकिनारी जाणं टाळा. कारण समुद्राला मोठी भरती येणार आहे. नागरिकांनी समुद्रकिनारी जावू नये असे आवाहनं प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईकरांसाठी महत्त्वाचा इशारा देण्यात आला असून, आजपासून पुढील चार दिवस समुद्रकिनारी जाणं टाळावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. कारण समुद्रात मोठी भरती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः २६ जुलै रोजी समुद्रात तब्बल ४.६७ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ही भरती दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी येणार असून, त्यावेळी समुद्रात लाटांचा जोर प्रचंड असणार आहे. भरतीच्या काळात समुद्राचा जोर वाढलेला असतो, त्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं आणि कोणत्याही परिस्थितीत पाण्याजवळ जाण्याचे टाळावं. प्रशासनाकडून यासंदर्भात आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या असून, नागरिकांनी त्या काटेकोरपणे पाळाव्यात, असं आवाहनं करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : निरोगी आयुष्यासाठी दिवसातून किती चपाती खाव्यात? जाणून घ्या

Ahilyanagar Tourism : नगरमध्ये निसर्गाच्या कुशीत लपलाय भव्य किल्ला; इतिहास वाचून अभिमान वाटेल, एकदा जाऊनच या

Rinku Rajguru : "मी आरपार प्रेम करते..."; ब्रेकअपवर रिंकू खूप काही बोलली, 'त्या' नात्याबद्दल नेमकं काय म्हणाली?

Shocking : पुणे हादरलं! आई आणि भावासमोर मुलीचे अपहरण, डोळ्यात मिरची पावडर फेकली, अन्...

EPFO News: पीएफवरील व्याजदर वाढवणार? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT