Ramdas Athawale Saam tv
महाराष्ट्र

Ramdas Athawale: संजय राऊत म्हणतात तस सत्तांतर होणार नाही, राज्य सरकार खंबीर; मंत्री रामदास आठवले

संजय राऊत म्हणतात तस सत्तांतर होणार नाही, राज्य सरकार खंबीर; केंद्रीय मंत्री रामदास आठवले

विजय पाटील

सांगली : खासदार संजय राऊत म्हणतात तस सत्तांतर होणार नाही. राज्य सरकार खंबीर आहे. शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार २०२४ पर्यन्त कार्यकाळ पूर्ण करून २०२४ ला परत आमची सत्ता येणार आहे. असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. (Maharashtra News)

सांगलीत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मंत्री आठवले (Ramdas Athawale) बोलत होते. छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी आहे. त्यानिमित्त ५ आणि ६ मे २०२३ ला (Kolhapur) कोल्हापूरला आरपीआयचे अधिवेशन आयोजित केले आहे. ६ तारखेला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.

त्यांच्या आघाडीचा काही उपयोग नाही

उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले. तर फार परिणाम होणार नाही. कारण भीम शक्ती माझ्याकडे आहे. शिंदे यांचे मोठे बंड आहे. शिवय उद्धव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षात जागा वाटपामध्ये मतभेद होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आघाडीचा काही उपयोग होणार नाही.

अगोदर कॉंग्रेस जोडा

राहुल गांधी यांची भारत जोडण्याची नाही, तर तोडण्याची यात्रा आहे. पहिले काँग्रेस जोडा. राहुल गांधी पंतप्रधान होणे अशक्य आहे; असा टोलाही मंत्री आठवले यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: व‍िराट कोहलीचा चमत्कारिक षटकार; अख्खा क्रिकेट करिअरमध्ये दुसऱ्यांदा घडलं असं|Video Viral

Maharashtra Live News Update: कांदिवलीत एएनसीची मोठी कारवाई, ५० लाखांचे ड्रग्स जप्त

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक; १२ माओवादी ठार, ३ जवान शहीद

झेडपीचा धुरळा दोन टप्प्यांत, झेडपी की महापालिका, आधी कोणती निवडणूक?

Methi Bhaji Benefits: थंडीत खा मेथीची भाजी, वजन होईल कमी अन् ब्लड शुगर राहील नियंत्रणात

SCROLL FOR NEXT