राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. येत्या पुढील दोन ते चार दिवसांत सुमारे 5 ते 10 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, अशी मोठी घोषणा राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. ते वाशिम येथे बोलत होते.
अग्रीस्टक या प्राणलीच्या माध्यमातून कर्जमाफीच्या यद्यांची पडताळणी करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आणि वेगाने सुरू आहे. राज्य सरकारकडे सध्या पुरेसा निधी उपलब्ध असून, जशी जशी शेतकऱ्यांची यादी अद्ययावत वर्ग केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण कर्जमाफी योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून 40 हजार 585 कोटी रुपयांचा एकूण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. येत्या दोन ते चार दिवसांत तब्बल ५ ते १० हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. ही माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम येथे दिली. 'अॅग्रीस्टॅक' प्रणालीद्वारे कर्जमाफीच्या याद्या पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, शासनाकडे निधी उपलब्ध आहे. जशी यादी अपडेट होईल, तसे पैसे जमा होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या कर्जमाफीतून एकूण ४० हजार ५८५ कोटी रुपयांचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
येत्या दोन ते चार दिवसांत तब्बल ५ ते १० हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. ही माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम येथे दिली. 'अॅग्रीस्टॅक' प्रणालीद्वारे कर्जमाफीच्या याद्या पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, शासनाकडे निधी उपलब्ध आहे. जशी यादी अपडेट होईल, तसे पैसे जमा होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या कर्जमाफीतून एकूण ४० हजार ५८५ कोटी रुपयांचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.