चांदूर बस आगारातील कामगारांचे आजपासून कामबंद...  अरुण जोशी
महाराष्ट्र

चांदूर बस आगारातील कामगारांचे आजपासून कामबंद...

राज्य शासनात विलीनीकरणाची मागणी

अरुण जोशी

अमरावती : चांदूर रेल्वे एस.टी.चे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपामध्ये चांदूर रेल्वे आगारातील सर्व कामगार सहभागी झाले आहेत. त्यामुळे आज सकाळी पासून एस टी बसची चाके पुन्हा थांबली आहे.

हे देखील पहा-

राज्य शासन आणि संयुक्त कृती समितीत झालेल्या बैठकीतील तोडगा अनेक कामगारांना मान्य नाही. एस.टी. कामगारांनी विविध कृती समितीने परस्पर निर्णय घेतल्याचे मागण्यांसाठी २८ ऑक्टोंबर रोजी संप काही कामगारांनी म्हटले आहे. यामुळे आजपासून पुन्हा एसटी कामगारांनी संप पुकारला आहे.

एसटीचे राज्य शासनात विलगीकरण जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत संप अटळ आहे, अशी भुमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. अनेक ठिकाणी होणाऱ्या या संपामध्ये आमचा सुद्धा जाहीर पाठिबा असल्याचे चांदूर रेल्वे आगारातील कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आज सकाळ पासून चांदूर रेल्वे आगारातील एक ही बस बाहेर निघाली नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss: वजन वाढलयं तरी योगा किंवा एक्सरसाईज करायला आळसपणा करताय? मग होऊ शकतात हे गंभीर त्रास

भाडेपट्ट्याने शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेल का? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update: नीलम गोर्हे कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात दाखल

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT