anna hazare, farmers, drought saam tv
महाराष्ट्र

Aanna Hazare News : केवळ सरकारच नव्हे विराेधकांनी देखील 'याचा' विचार करावा : अण्णा हजारे

अण्णांच्या मागणीवर सरकार काेणता निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.

Siddharth Latkar

- सुशिल थाेरात

Nagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश्य (drought condition in nagar) परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने याचा सर्व्हे करावा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना काहीतरी मदत करावी अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Aanna Hazare Latest Marathi News) यांनी केली आहे. (Maharashtra News)

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केवळ सरकारच नाही तर विरोधकांनी देखील याचा विचार करायला हवा असंही म्हंटलं आहे. अण्णा हजारे म्हणाले तुमचे पक्ष आणि पार्टी जे करायचे ते करा मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करायला हवा.

एकदा सर्व्हे करून जर सरकारला योग्य वाटले तर दुष्काळ जाहीर करावा. विरोधक आणि सरकार यांनी एकत्र बसून समन्वयाने यावर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असंही अण्णांनी म्हटलं आहे.

अण्णांच्या मागणीवर सरकार (maharashtra government) काेणता निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT