Grape Farming Saam tv
ऍग्रो वन

Farmer Success Story : लातूर जिल्ह्यातील द्राक्ष बाहेर देशात; शेतकऱ्याला लाख रुपयांचे उत्पादन

Latur News : मराठवाड्यातला दुष्काळी पट्टा म्हणून ओळख असणारा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा. मात्र याच दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळलेला दिसतोय.

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने पाण्याचे योग्य नियोजन करत (Latur) द्राक्षाचे उत्पादन घेण्यास सुरवात केली. इतकेच नाही तर या शेतकऱ्याने उत्पादन घेतलेल्या द्राक्षाची निर्यात परदेशात होत आहे. अर्थात योग्य नियोजनामुळे लाखोंचे उत्पादन या द्राक्ष पिकातून होत आहे. (tajya Batmya)

मराठवाड्यातला दुष्काळी पट्टा म्हणून ओळख असणारा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा. मात्र याच दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी (farmer) आता आधुनिक शेतीकडे वळलेला दिसतोय. २०१६ साली लातूरला रेल्वेने पाणी आणलं, (Grape Farming) तेव्हापासून इथला शेतकऱ्यांनी शेतीचे आर्थिक गणित लावत पाण्याचे योग्य नियोजन करून शेती करायला सुरवात केली. त्यामुळं इतर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, नाशिक या जिल्ह्यांच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात देखील द्राक्ष उत्पादनाकडे शेतकरी वळलेला दिसत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आधुनिक पद्धतीने शेती करत लातूरच्या सिकंदरपुर येथील दिलीप उगिले या शेतकऱ्याने आपल्या अडीच एकर क्षेत्रावर द्राक्ष लागवड केली आहे. तर उगीले यांनी मागच्या पाच वर्षात बाहेर देशात देखील द्राक्ष निर्यात केले आहेत. यावर्षी देखील आपल्या बागेतील द्राक्ष ते बाहेर देशात निर्यात करणार आहेत. त्यासाठी त्यांनी द्राक्षाचे सॅम्पल देखील पाठवले आहे. दरवर्षी दिलीप उगिले हे आपल्या द्राक्ष बागेतून खर्च वजा होता लाखो रुपयांचे उत्पादन घेतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT