
संदिप भोसले
लातूर : सोयाबीनला यंदा पावसाचा फटका बसला आहे. शिवाय रोग पडल्यामुळे उत्पादनातही घाट झाली आहे. यात सोयाबीनला (Soyabean Price) शासनाचा हमीभाव ४ हजार ६०० रूपये भाव आहे. मात्र प्रत्यक्षात ४ हजार २०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी (Farmer) हताश झाला आहे. (Live Marathi News)
सरकारची केली महाआरती
यंदा सुरुवातीपासूनच लातूर जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे इथल्या शेती पिकामध्ये ५० टक्केपर्यंत उत्पादनात घट येत आहे. साधा लागवड खर्चही निघत नसल्याने इथला शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. लातूरच्या पानचिंचोली इथल्या संतप्त शेतकऱ्यांनी चक्क शेतात सोयाबीनच्या ढिगाऱ्यावरच सरकारची महाआरती केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.