Amaravati Water Crisis News | अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भीषण पाणीटंचाई, पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल

अमरावतीत ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तळपत्या उन्हात अमरावतीकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

अमरावती : अमरावतीत (Amravati) ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तळपत्या उन्हात अमरावतीकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मेळघाटात अनेक गावं आणि पाड्यात टँकरने विहिरीत पाणी सोडलं जातं आणि हे पाणी घेण्यासाठी गावकऱ्यांची एकच झुंबड उडते. पण हे पाणी विहिरीत सोडल्यामुळे पाणी गढूळ होतं. त्यामुळे गावकऱ्यांना हे गढूळ पाणी प्याव लागतं. गेल्या दोन वर्षात गावात पाणीटंचाईवर लाखो रुपये खर्च केले, तरी पाणीटंचाई दूर झाली नाही असा आरोप होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com