शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाडा येथे झालेल्या अतिवृष्टी भागाचा दौरा केला. या पुरस्थितीची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून मदत करत कर्जमुक्ती करावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पीक विम्याची वाईट परिस्थिति आहे तो तर एक घोटाळचा आहे. बँकांच्या नोटीशी येत आहेत. तुमच्याकडे येणाऱ्या नोटीशी एकत्र करून जवळच्या शिवसेनेच्या शाखेत नेऊन द्या. नंतर काय करायच ते आम्ही बघून घेतो. शेतकऱ्यांसोबत बोललो त्यांची मागणी लावून धरणार आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच बिहारमध्ये महिलांच्या खात्यात मोदी सरकार 10 हजार रुपये करत आहे. आणि शेतकऱ्यांना द्यायला सरकारकडे पैसे देत नाही अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.