जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये मोहिते पाटलांचा अश्व रिंगणामध्ये धावत असतो. आज तुकाराम महाराजांची पालखी अकलूज मध्ये आल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडून वारीत अश्व दिला जातो. वारीत आश्वत दिल्याने वारीचा आनंद आणि एक परंपरा वाढली जाते त्यात सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते याचा आनंद आहे. वारीत अश्व दिल्यानंतर विठ्ठलाची सेवा घडत असते. ती गेले अनेक वर्षापासून आम्ही करत आहोत करत राहो. तर अकलूजमध्ये ज्या ठिकाणी रिंगण होतं त्या ठिकाणी भली मोठी ऑपरेशन सिंदूरची रांगोळी काढण्यात येत आली होती. वारीच्या माध्यमातून प्रत्येक वेळी वेगवेगळ्या संदेश देण्याचे काम केलं जातं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.