मेक इन इंडियावरून राहुल गांधींनी सरकारला चांगलेच घेरले असून TVसाठी 80% माल चीनमधूनच येतो. प्रत्यक्ष उत्पादन आपण करतच नाही. फोनपासून टीव्हीपर्यंत सगळा माल परदेशातून येतो अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘मेक इन इंडिया’ या केंद्र सरकारच्या मोहिमेवर टीका करत त्यांनी सांगितलं की, टीव्हीच्या बाबतीत ८०% माल अजूनही चीनमधून आयात केला जातोय. मोबाईलपासून टीव्हीपर्यंत अनेक वस्तू भारतात बनत नसून परदेशातून येत आहेत, हे सरकारच्या अपयशाचं उदाहरण आहे, असं राहुल गांधी म्हणाले. या टीकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.