पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत केंद्र सरकारने काटेकोर धोरण अवलंबले असून यामुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पती-पत्नी दोघांच्या नावावर शेती असल्यास मानधनाची रक्कम आता फक्त पत्नीलाच मिळणार आहे. याआधी पती किंवा पत्नी, शेतीच्या नावावर असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जात होते. पण आता मात्र नव्या नियमानुसार राज्यातील तब्बल ६० हजार शेतकऱ्यांचा २० वा हप्ता रोखण्यात आला आहे. महिलांच्या नावावर लाभ देऊन सबलीकरणाचा हेतू साधला जाणार असला तरी अनेक शेतकरी कुटुंबांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.