भारताने पाकिस्तानवर काल मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर केले. भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उडवून दिले. पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर आता भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान हादरले आहे. भारताने काल रात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले आहे. पहलगामध्ये हल्ला करताना दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारले होते. त्यानंतर आता भारताने हल्ला करुन पहलगाममधील मृत व्यक्तींना न्याय मिळवून दिला असल्याच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.