मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठ्यांच्या लेकरांनाच टार्गेट का केलं? असा सवालही जरांगे पाटलांनी केलाय. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. आता आरपारपाची लढाई असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. २९ ऑगस्टपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी दिली. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारपुढे १० मागण्या असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितल्या.
मराठ्यांना किती वेड्यात काढायचे. मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठ्यांच्या लेकरांनाच टार्गेट का केलं? मराठे टार्गेट कशामुळे? आम्ही तुमच्यासाठी राजकारणामुळे नाही आरक्षणासाठी भांडत आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.