इतिहास घडवणारा विजय! अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचे मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत|VIDEO

India Under 19 World Cup Team Welcome In Mumbai: अंडर-19 विश्वचषक जिंकून इतिहास घडवणाऱ्या भारतीय संघाचं मुंबई विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. इंग्लंडवर 100 धावांची मात करत भारताने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला.

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शुक्रवारी भारताने इंग्लंडला 100 धावांनी पराभव करत भारतीय युवानी विक्रमी सहाव्यादा पराभव करत भारतीय युवानी विश्वचषक पटकवण्याचा प्रयत्न केला. भारताचा या वर्ल्ड कपचा हिरो ठरला तो धडाकेबाज वैभव सूर्यवंशी. सहा वेळा 19 वर्षाखालील वर्ल्ड कप मिळवणारा भारत पहिलाच संघ ठरला आहे. आज भारतीय संघ मुंबईमध्ये परतला असताना एअरपोर्टवर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कॅप्टन आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात भारताने हा कप जिंकला आहे. मोठ्या जल्लोषात मुंबई विमानतळावर भारतीय संघाचे स्वागत यावेळी सर्वांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com