सत्ताधाऱ्यांचा बाप जर शेतकरी...; माजी मंत्र्यांचा राज्य सरकारवर घणाघात, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Flood Crisis And Farmer Distress: माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि महापूरामुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन थेट सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीवरून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी थेट सत्ताधाऱ्यांचा बापच काढला. सत्ताधाऱ्यांचा बाप जर शेतकरी असेल. तर शेतकरी बापाची लाज राखून तरी तातडीने गरीब शेतकऱ्याच्या नावावर पैसा जमा करा. असा थेट हल्लाबोल चढवला आहे.

महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले. घरात पाणी शिरले गेले. अशा परिस्थितीत सरकारी मदत तत्काळ देणे गरजेचे आहे. यासाठ माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी थेट सत्ताधाऱ्यांचा बापच काढला..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com