पंजाब मधील ग्रामीण भागात सरकारचं दुर्लक्ष; ग्रामीण भागातील नागरिकांची तक्रार

सरकारनं खतं आणि बियाणांवर सबसिडी द्यावी, ग्रामीण भागाचा विकास करावा, अशा मागण्या पंजाब मधील ग्रामस्थांच्या आहेत.
Punjab Election
Punjab Electionसंजय डाफ

पंजाब - मधील शहरी भागाचा जेवढा विकास झाला तेवढा ग्रामीण भागाचा झालेला नाही. पंजाब मधील ग्रामीण भाग अजूनही आहे तसाच आहे. आतापर्यंतच्या सरकारनं फक्त शहरांकडे लक्ष दिलं. ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केलं अशी तक्रार ग्रामीण भागातील नागरिकांची आहे. पंजाब मधील शेतकरी जरी संपन्न दिसत असला तरी छोट्या शेतकऱ्यांच्या (Farmer) अनेक अडचणी आहे.

हे देखील पहा -

खतं, बियाणं आणि रासायनिक औषधांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळं उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळं छोटे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. सरकारनं खतं आणि बियाणांवर सबसिडी द्यावी, ग्रामीण भागाचा विकास करावा, अशा मागण्या पंजाब मधील ग्रामस्थांच्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com