
स्वतःच स्वतःची अंत्ययात्रा काढणारा माणूस तुम्ही कधी पाहिलाय का? नाही ना... पण अगदी असंच घडलंय.. ही दृश्य पाहा.. अंत्यविधीची तयारी झालीय.. नातेवाईकांनी हंबरडा फोडलाय...हवाई दलाचे निवृत्त जवान असल्याने देशभक्तीचं गीत आणि बँडबाजा लावण्यात आला होता..
अंत्ययात्रा स्मशानघाटावर पोहचली.. सरण रचण्यात आलं... आणि अचानक मोहनलाल सरणावर उठून बसले.. आणि उपस्थित सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला... त्यानंतर मोहन लाल आणि त्यांच्या नातेवाईकांनी अंत्ययात्रेसाठी आलेल्यांना गाव जेवण दिलं...मात्र जिवंतपणीच स्वतःची अंत्ययात्रा का काढली? याचं कारणच मोहनलाल यांनी सांगितलंय..
खरंतर स्वतःचा मृत्यू स्वतःला अनुभवण्यासाठी एखादा बिहारच्या गया येथील मोहनलाल यांनी अंत्ययात्रा काढली... आपल्या मृत्यूनंतर किती लोकं आपल्या अंत्यविधीला येतात, हे पाहण्यासाठी मोहनलाल यांनी मृत्यूचं नाटक केलं खरं.. मात्र अशा प्रकारे नातेवाईकांच्या आणि गावकऱ्यांच्या भावनांशी खेळणं योग्य आहे का?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.