सुखी संसारासाठी घरी न रहाता नव-याने बाहेर रहाणंच योग्य; गृहमंत्र्यांचा सल्ला

बी डी काळे महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलत होते.
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSaam Tv
Published On

पुणे: सुखी संसारासाठी घरी न रहाता नव-याने बाहेर रहाणंच योग्य..! असा अजब सल्ला भरसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) उपस्थितांना देत लॉकडाऊन काळात गृह कलह आणि घटस्पोटांचे प्रमाण वाढल्याचाही दावा गृहमंत्र्यांनी केला आहे.

मात्र दरम्यान सभेमध्ये महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर भर सभेच्या हास्य कल्लोळ झाला. दरम्यान या विधानबाबत पुन्हा सारवासारव करत गृह कलह आणि घटस्पोटाचे प्रमाण इतर देशांच्या तुलणेत आपल्या देशात कमी असल्याचे सांगतले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आंबेगाव तालुक्यातील दौ-यावर आहे ते बी डी काळे महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com