
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी शुभ आणि राजयोग निर्माण करतात. येत्या १०० वर्षांनंतर शुक्र ग्रहाने शुभ वेशी, शुभ वाशी आणि शुभ उभयचरी ३ राजयोग निर्माण केले आहेत.
या ३ राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींचं भाग्य चमकू शकणार आहे. या राशींना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. तर काही लोकांच्या आयुष्यात चांगले क्षण येणार आहेत. यामध्ये कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे.
३ राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात कौटुंबिक जीवनात आनंद आणि सुसंवाद वाढणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
वेशी, वाशी आणि उभयचरी राजयोगाची निर्मिती सकारात्मक ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला आदर मिळू शकणार आहे. तुम्हाला काही पद मिळू शकणार आहे. त्याच वेळी तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा येईल.
शुभ उभयचरी, वेशी आणि वाशी राजयोगाची निर्मिती शुभ ठरू शकणार आहे. सूर्य आणि गुरु देखील बलवान आहेत. यावेळी तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगली प्रगती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमची तुम्ही इतर लोकांना प्रभावित करणार आहे. फॅशन किंवा आरोग्य सेवेत आहेत त्यांना यावेळी विशेष सन्मान आणि पदोन्नती मिळू शकते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.