Political analysts explain the four major reasons behind Congress’ collapse in the Bihar elections. Saam Tv
Video

Bihar Election Results: बिहारमध्ये काँग्रेस भुईसपाट का झाली? ही चार कारणे|VIDEO

Four Major Factors Behind Congress: बिहार विधानसभेच्या निकालात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचे पाहायला मिळत आहे. गोंधळ, मैत्रीपूर्ण लढती, लोजपच्या वेगळ्या लढतीमुळे झालेली मतविभागणी आणि सरकारी नोकरीच्या मुद्द्यावर अपयश या चार प्रमुख कारणांमुळे हार झाल्याचे सांगितले जात आहे.

Omkar Sonawane

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसारच भाजप आणि जेडीयूच्या एनडीएला बहुमत स्पष्ट होत आहे. मात्र कॉँग्रेसचा अक्षरशः भुईसपाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र महागठबंधनसह कॉँग्रेसला नेमका फटका का बसला याचे कारण आता राजकीय विश्लेषकांनी सांगितले आहे. जागावाटपाचा घोळ अखेरपर्यंत कायम राहिला हे एक मोठ कारण आहे. तर 11 जागांवर एकमत न झाल्याने मैत्रीपूर्ण लढत झाली. तसेच लोजप एनडीएसोबत गेल्याने आरजेडीच्या मतांची विभागणी झाली. कुटुंबात एक सरकारी नोकरीचा मुद्दा पटवून देता आला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

Ritu Tawde: 'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?

युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार; युरिया काळाबाजाराचा 'साम'वर पर्दाफाश

टेन्शन वाढलं! नोकऱ्यांवर AI आणि युद्धाचं सावट, ३० लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार?

SCROLL FOR NEXT