मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती शांतता रॅली सुरु आहे. यादरम्यान त्यांचा दौरा धाराशिव येथे धडकला. जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टीमेटम संपायला २ दिवस बाकी आहेत. धाराशिवमधील शांतता रॅलीतून मनोज जरांगे यांनी सरकार आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. नोंदी रद्द केल्यात तर २८८ आमदार पाडू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस ताकद देत आहेत, छगन भुजबळांमुळे अख्खं सरकार पडेल असं सुद्धा त्यांनी ह्या वेळी म्हटलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.