सदाभाऊ खोत यांचं विधान की, फडणवीस आडनावामुळेच आमदार होऊ शकलो
देशमुख किंवा पाटील नाव असतं तर कधीच आमदार झालो नसतो
राजकारणात अपघाताने आलो पण देवाभाऊंचा आधार मिळाला
सांगलीच्या कामेरी येथील सत्कार सोहळ्यात परखड मत मांडलं
फडणवीस हे आडनाव होते म्हणून सदाभाऊ खोत आमदार झाला, फडणवीस नावा ऐवजी देशमुख किंवा पाटील, नाव असते तर सदाभाऊ खोत कधीच आमदार झाला नसता, असं विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी केले आहे. राजकारणात आपण अपघातानं आलो, पण कुणाचा तरी आधार लागतो, तो आधार देवाभाऊ यांचा मिळाला, त्यामुळेच आपण आमदार, मंत्री होऊ शकलो,असं ही सदाभाऊ यांनी स्पष्ट केले, सांगलीच्या कामेरी या ठिकाणी आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.