Raj Thackeray SAAM TV
Video

Raj Thackeray : राज ठाकरेंचा भाजप सरकारवर हल्लाबोल, भारत-पाक मॅचवर काढलं व्यंगचित्र | VIDEO

India Pakistan Match : राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून सरकारवर थेट निशाणा साधला आहे. ‘कोण खरंच जिंकलं, कोण खरंच हरलं?’ असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे. अलीकडील पहलगाम हल्ला आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यंगचित्र प्रसिद्ध करत सरकारला धारेवर धरले आहे.राज ठाकरे यांनी विचारले की, खरंच कोण विजयी झालं आणि कोण खरंच हरलं? या मार्मिक प्रश्नातून त्यांनी सरकारच्या धोरणांवर आणि सुरक्षा यंत्रणेच्या अपयशावर बोट ठेवले आहे.

भारत-पाक सामन्याच्या उत्साहात देशभरात आनंद साजरा होत असतानाच पहलगाम हल्ल्याने निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची जाणीव करून देत राज ठाकरेंनी सरकारवर अप्रत्यक्ष फटकारे काढले आहेत.या व्यंगचित्रामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विठ्ठलाच्या जागेवर बडव्यांचा दावा; 450 कोटींच्या जमिनीवरून वाद पेटला

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

जगावर पुन्हा मोठं संकट कोसळणार; महायुद्धाचा भडका उडणार, वैश्विक राजकारणात नेमकं काय घडतंय?

मोठी बातमी! पुण्यात जमावबंदीनंतर रात्री १० नंतर खाद्यपदार्थ विक्री अन् पानटपऱ्या बंद

Maharashtra News Live Update: सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात २६ मे पासून वाढ

SCROLL FOR NEXT