पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार असल्याचा दावा काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत त्यांनी हा दावा केल्याची माहिती सुत्रांनी दिली असून यावेळी काही नेत्यांनी 'मुस्लिम' ऐवजी 'अल्पसंख्याक' हा शब्द वापरण्याचा आग्रह धरला. यावेळी राहुल गांधी यांनी घाबरण्याची गरज नाही आणि अन्यायाला सामोरे जाणाऱ्या कोणत्याही समुदायाच्या पाठीशी उघडपणे उभे राहिले पाहिजे. सर्वांच्या हक्कांसाठी काँग्रेसने आवाज उठवला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय. यावरून भाजप प्रवक्ते संदीप पात्रा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार पलटवार करत टीका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.