palghar fishermen demands to extend days of fishing ban Saam Digital
मुंबई/पुणे

Palghar Fishing Ban : मासेमारी बंदीचा कालावधी वाढवा,मच्छीमारांची सरकारला मागणी; जाणून घ्या कारण

रुपेश पाटील

सध्या माशांचा प्रजननाचा काळ असल्याने पालघर जिल्ह्यात मच्छीमारांनी मासेमारी बंद केल्याची पाहायला मिळत आहे. समुद्रातील माशांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने मच्छीमारांकडून मासेमारी बंदीचा कालावधी वाढण्याची मागणी पुन्हा जाेर धरु लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून 15 मे ते 15 ऑगस्ट असा मासेमारी बंदीचा कालावधी असताे. ताे सरकराने वाढवावा जेणेकरुन माशांची संख्या वाढेल असे मच्छीमारांनी नमूद केले.

पालघर जिल्ह्यातील तब्बल 80 टक्के मासेमारी करणाऱ्या बोटी सध्या समुद्र किनाऱ्यावर विसावलेल्या पाहायला मिळतात. पालघर जिल्ह्यात साडेपाच ते सहा हजार मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत.

सध्या माशांचा प्रजननाचा काळ असल्याने मच्छीमारांनी मासेमारी बंद केल्याची पाहायला मिळते. त्यातच खोल समुद्रात जाऊन देखील मासे मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पैसा आणि मेहनत खर्च हाेत आहे. मासे मिळत नसल्याने मच्छीमारांनी मे महिन्याच्या पंधरा तारखेनंतर मासेमारीकडे जाण्यास पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

समुद्रातील माशांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने मच्छीमारांकडून मासेमारी बंदीचा कालावधी वाढण्याची मागणी पुन्हा जाेर धरु लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

SCROLL FOR NEXT