palghar fishermen demands to extend days of fishing ban Saam Digital
मुंबई/पुणे

Palghar Fishing Ban : मासेमारी बंदीचा कालावधी वाढवा,मच्छीमारांची सरकारला मागणी; जाणून घ्या कारण

Palghar News : पालघर जिल्ह्यातील तब्बल 80 टक्के मासेमारी करणाऱ्या बोटी सध्या समुद्र किनाऱ्यावर विसावलेल्या पाहायला मिळतात. पालघर जिल्ह्यात साडेपाच ते सहा हजार मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत.

रुपेश पाटील

सध्या माशांचा प्रजननाचा काळ असल्याने पालघर जिल्ह्यात मच्छीमारांनी मासेमारी बंद केल्याची पाहायला मिळत आहे. समुद्रातील माशांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने मच्छीमारांकडून मासेमारी बंदीचा कालावधी वाढण्याची मागणी पुन्हा जाेर धरु लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून 15 मे ते 15 ऑगस्ट असा मासेमारी बंदीचा कालावधी असताे. ताे सरकराने वाढवावा जेणेकरुन माशांची संख्या वाढेल असे मच्छीमारांनी नमूद केले.

पालघर जिल्ह्यातील तब्बल 80 टक्के मासेमारी करणाऱ्या बोटी सध्या समुद्र किनाऱ्यावर विसावलेल्या पाहायला मिळतात. पालघर जिल्ह्यात साडेपाच ते सहा हजार मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत.

सध्या माशांचा प्रजननाचा काळ असल्याने मच्छीमारांनी मासेमारी बंद केल्याची पाहायला मिळते. त्यातच खोल समुद्रात जाऊन देखील मासे मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पैसा आणि मेहनत खर्च हाेत आहे. मासे मिळत नसल्याने मच्छीमारांनी मे महिन्याच्या पंधरा तारखेनंतर मासेमारीकडे जाण्यास पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

समुद्रातील माशांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने मच्छीमारांकडून मासेमारी बंदीचा कालावधी वाढण्याची मागणी पुन्हा जाेर धरु लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT