palghar fishermen demands to extend days of fishing ban Saam Digital
मुंबई/पुणे

Palghar Fishing Ban : मासेमारी बंदीचा कालावधी वाढवा,मच्छीमारांची सरकारला मागणी; जाणून घ्या कारण

Palghar News : पालघर जिल्ह्यातील तब्बल 80 टक्के मासेमारी करणाऱ्या बोटी सध्या समुद्र किनाऱ्यावर विसावलेल्या पाहायला मिळतात. पालघर जिल्ह्यात साडेपाच ते सहा हजार मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत.

रुपेश पाटील

सध्या माशांचा प्रजननाचा काळ असल्याने पालघर जिल्ह्यात मच्छीमारांनी मासेमारी बंद केल्याची पाहायला मिळत आहे. समुद्रातील माशांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने मच्छीमारांकडून मासेमारी बंदीचा कालावधी वाढण्याची मागणी पुन्हा जाेर धरु लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून 15 मे ते 15 ऑगस्ट असा मासेमारी बंदीचा कालावधी असताे. ताे सरकराने वाढवावा जेणेकरुन माशांची संख्या वाढेल असे मच्छीमारांनी नमूद केले.

पालघर जिल्ह्यातील तब्बल 80 टक्के मासेमारी करणाऱ्या बोटी सध्या समुद्र किनाऱ्यावर विसावलेल्या पाहायला मिळतात. पालघर जिल्ह्यात साडेपाच ते सहा हजार मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत.

सध्या माशांचा प्रजननाचा काळ असल्याने मच्छीमारांनी मासेमारी बंद केल्याची पाहायला मिळते. त्यातच खोल समुद्रात जाऊन देखील मासे मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पैसा आणि मेहनत खर्च हाेत आहे. मासे मिळत नसल्याने मच्छीमारांनी मे महिन्याच्या पंधरा तारखेनंतर मासेमारीकडे जाण्यास पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

समुद्रातील माशांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने मच्छीमारांकडून मासेमारी बंदीचा कालावधी वाढण्याची मागणी पुन्हा जाेर धरु लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

SCROLL FOR NEXT