palghar fishermen demands to extend days of fishing ban Saam Digital
मुंबई/पुणे

Palghar Fishing Ban : मासेमारी बंदीचा कालावधी वाढवा,मच्छीमारांची सरकारला मागणी; जाणून घ्या कारण

Palghar News : पालघर जिल्ह्यातील तब्बल 80 टक्के मासेमारी करणाऱ्या बोटी सध्या समुद्र किनाऱ्यावर विसावलेल्या पाहायला मिळतात. पालघर जिल्ह्यात साडेपाच ते सहा हजार मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत.

रुपेश पाटील

सध्या माशांचा प्रजननाचा काळ असल्याने पालघर जिल्ह्यात मच्छीमारांनी मासेमारी बंद केल्याची पाहायला मिळत आहे. समुद्रातील माशांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने मच्छीमारांकडून मासेमारी बंदीचा कालावधी वाढण्याची मागणी पुन्हा जाेर धरु लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून 15 मे ते 15 ऑगस्ट असा मासेमारी बंदीचा कालावधी असताे. ताे सरकराने वाढवावा जेणेकरुन माशांची संख्या वाढेल असे मच्छीमारांनी नमूद केले.

पालघर जिल्ह्यातील तब्बल 80 टक्के मासेमारी करणाऱ्या बोटी सध्या समुद्र किनाऱ्यावर विसावलेल्या पाहायला मिळतात. पालघर जिल्ह्यात साडेपाच ते सहा हजार मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत.

सध्या माशांचा प्रजननाचा काळ असल्याने मच्छीमारांनी मासेमारी बंद केल्याची पाहायला मिळते. त्यातच खोल समुद्रात जाऊन देखील मासे मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पैसा आणि मेहनत खर्च हाेत आहे. मासे मिळत नसल्याने मच्छीमारांनी मे महिन्याच्या पंधरा तारखेनंतर मासेमारीकडे जाण्यास पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

समुद्रातील माशांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने मच्छीमारांकडून मासेमारी बंदीचा कालावधी वाढण्याची मागणी पुन्हा जाेर धरु लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT