Chhattisgarh News  saam tv
महाराष्ट्र

Chhattisgarh : महाराष्ट्राच्या सीमेजवळ नक्षलवाद्यांनी केली तिघांची हत्या

Siddharth Latkar

- मंगेश भांडेकर

Chhattisgarh News : महाराष्ट्र सीमेपासून तीन किलमीटर अंतरावर छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांनी तिघांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुरखंडी गावालगत ही घटना घडली आहे. (Maharashtra News)

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील मुरखुंडीच्या तीन नागरिकांचे नक्षलवाद्यांनी चार दिवसापूर्वी अपहरण केले होते. गुरुवारी त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह नक्षलवाद्यांनी. लगतच्या जंगलात फेकून दिले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचे मृतदेह गावात आणल्याची माहिती पाेलीसांकडून मिळाली.

पोलिसांचे खबरे ठरवून नक्षलवाद्यांनी या तिघांची हत्या केल्याचे बोलले जात आहे. छत्तीसगड राज्यात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार सुरू असतानाच नक्षलवाद्यांनी ही घटना करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा परिसर गडचिरोली जिल्ह्याच्या जांबिया गट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून अवघ्या तीन किलाेमीटरवर लागून आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT