Funerals  saam tv
महाराष्ट्र

प्रशासनाची एक चूक; रस्त्यावरच करावे लागताय अंत्यसंस्कार

प्रशासनाची एक चूक; रस्त्यावरच करावे लागताय अंत्यसंस्कार

विश्वभूषण लिमये

सोलापूर : जिल्ह्यातील घोडेश्वर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. स्मशानभुमीच्या जागेवरून महामार्ग गेला अन अंत्यसंस्काराची जागा गेली. यामुळे आता रस्त्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. (solapur news mistake of administration Funerals have to be done on the road)

गावातील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवरून नागपूर- रत्नागिरी हा राज्य महामार्ग (Nagpur Ratnagiri Highway) गेला आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध राहिली नाही. याचा परिणाम म्हणून एका मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीवर रस्त्यावरच अंतविधी करण्याची वेळ आली आहे.

प्रशासनातील चुकेने स्मशानभुमी गेली

संबंधित स्मशानभूमीच्या जागेचा 7/12 उतारा उपलब्ध आहे. मात्र, फेरफार नंबर मिळतं नसल्याने हा विषय प्रलंबित आहे. प्रशासनातील या चुकांचा फटका सामान्य माणसाला बसताना दिसून येत आहे. आजतागायत दोन मृतदेहांचे अंत्यसंस्कार (Funerals) जे हे रस्त्यालगतंच करावे लागले आहेत. त्यामुळं मागासवर्गीय समाजाच्या हक्काची स्मशानभूमी त्यांना कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकलीचा हात खेळता खेळता लिफ्टच्या दरजावात अडकला; धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

अमेरिका इराणमध्ये सैन्य घुसवणार? नाचक्की टाळण्यासाठी ट्रम्प यांचा निर्णय, VIDEO

पेट्रोलचे दर 500 रुपयांवर जाणार? युद्धामुळे देशात महागाईचा आगडोंब उसळणार?

युद्धाने कंबरडं मोडलं, कर्मचार्‍यांच्या पगारात ३० टक्के कपात; परदेश दौऱ्यावरही बंदी, शेजारी राष्ट्र भिकेला लागलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी' ची कोर्टात कुस्ती; स्पर्धेचं काय होणार 16 मार्चला लागणार निकाल, काय आहे प्रकरण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT