sangli 
महाराष्ट्र

गणराया! सरकारला सुबुद्धी दे; सर्वपक्षीयांचे घंटानाद आंदाेलन

विजय पाटील

सांगली : पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान, रेशनिंगचे धान्य, व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना महापूर नुकसान भरपाई अनुदान आणि ज्यांचे पंचनामे अजून पर्यंत झाले नाहीत त्यांना देखील मदत मिळावी यासाठी आज (बुधवार) सांगली येथे सर्वपक्षीय कृती समितीने घंटानाद आंदाेलन छेडले. sangli-citizens-protests-against-maharashtra-government-for-flood-area-affected-help-sml80

महाराष्ट्रातील सरकारला सुबुद्धी दे असे साकडं सांगलीच्या गणरायाला आंदाेलकांनी घातले. या आंदोलनात नागरिक, व्यापारी तसेच शेतकरी बांधव सहभागी झाले हाेते. सांगलीत महापूर येऊन तीन-चार महिने उलटले तरी अद्याप पूरेशी मदत न मिळाल्याने हे आंदाेलन छेडण्यात आले.

यावेळी आंदाेलकांच्यावतीने सतीश साखळकर म्हणाले मंत्र्यांनी, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी पूरग्रस्त भागाचा दाैरा केला. हे सर्वजण पर्यटनास आले होते की काय असा प्रश्न पडला पूरग्रस्तांना पडला आहे. अनेक ठिकाणी अद्याप पंचनामे झाले नाहीत. कोणतेही मदत मिळाली नाही. त्यामुळे या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी सर्व पक्षीय कृती समितीने हे घंटानाद अनोखे आंदोलन केले आहे. 

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT