Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Water Shortage : टंचाईच्या झळा; संभाजीनगर जिल्ह्यातील विहिरींनी गाठला तळ, फळबागा वाळू लागल्या

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी फळबागा लागवड केली आहे. मात्र यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने पाण्याची समस्या जाणवू लागली आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळाच्या प्रचंड (Sambhajinagar) झळा जाणवू लागल्या आहेत. आता विहिरीने देखील तळ गाठला आहे. यामुळे आता पाणीटंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागत असून फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. (Breaking Marathi News)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी फळबागा लागवड केली आहे. मात्र यंदा पुरेसा पाऊस (Rain) न झाल्याने पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. यामुळे आता या फळबागा कशा वाचव्यात हा मोठा प्रश्न (Farmer) शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. दरम्यान काही शेतकऱ्यांनी पाण्या अभावी फळबागांवर कुऱ्हाड सुद्धा चालवली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाग वाचविण्यासाठी उपाय 

जिल्ह्यात पाण्याची समस्या जाणवू लागल्याने शेतकरी आपल्या फळबागा वाचविण्यासाठी विविध उपाय योजना करीत आहेत. शेतकऱ्यांसमोर आता मोठे संकट उभे राहिले असल्याने मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी शेतकरी चिंतेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक; अधिकारी हप्ते घेत असल्याचा आरोप, परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक

Rangoli Tips: दारासमोर काढलेली रांगोळी फेकून देऊ नका, असा करा वापर, भांडी होतील झटक्यात चकाचक

Maharashtra Live News Update : निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढणार - बाळा नांदगावकर

Viral Resignation Letter : "टार्गेट वाढतं, पण पगार नाही..." कंपनीला वैतागून घेतला तडकाफडकी निर्णय, सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल

३० हजार पगार, २० हजार भाडं; मोठी शहरं.. मध्यमवर्गीयांनी जगावं तरी कसं? विश्लेषकाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT