Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: पैनगंगा नदीतील धोकादायक प्रवास संपणार; ४० वर्षांपासून होती प्रतिक्षा

पैनगंगा नदीतील धोकादायक प्रवास संपणार; ४० वर्षांपासून होती प्रतिक्षा

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

नांदेड : मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीतून धोकादायक प्रवास सुरू होता. परंतु, हा धोकादायक प्रवास आता (Nanded News) संपणार आहे. पुल बांधकामास ५५ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याने गावकऱ्यांनी राज्य शासनाचे तसेच लोकप्रिनिधींचे आभार मानले. (Breaking Marathi News)

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वाटेगाव ते कारखेड ह्या दोन गावानं सोबतच मराठवाडा ते विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील पुलाच्या बांधकामास राज्य सरकारने ५५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी पुल बाधण्याची मागणी दोन्हीकडील गावकऱ्यांनी होती. या नदीतून तराफ्याच्या साहाय्याने या दोन्ही गावातील गावकरी जीवघेणा प्रवास करीत होते.

४० वर्षापासून होती मागणी

जवळपास ४० वर्षापासून मागणी करत असलेल्या या गावकऱ्यांना अखेर न्याय मिळाला. या पैनगंगा नदीवर आता ५५ कोटी रुपये खर्च करून पुल बांधण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या घोषणेनंतर राज्य शासन तसेच लोक्रतिनिधींचे गावकऱ्यांनी आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT