Latur News दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

प्रलंबित मागण्यांसाठी महावितरणचे कर्मचारी दोन दिवसीय संपावर

बैठकीत झालेल्या वाटाघाटीमध्ये सकारात्मक करार झाला नाही. यासाठी वीज कामगारांनी दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे

दीपक क्षीरसागर

लातूर - ऊर्जा सचिवासह तीन कंपन्यांच्या व्यवस्थापनाबरोबरच्या वाटाघाटीमध्ये सामंजस्य करार न झाल्याने विविध संघटनांनी २८ आणि २९ मार्च असे दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वीज कर्मचारी अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कामगारांचा सहभाग असणार आहे. महाराष्ट्र शासनाचे ऊर्जा सचिव आणि तीन कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत वीज उद्योगांतील संघर्ष समिती, कंत्राटी संघटना कृती समितीच्या ३९ पदाधिकाऱ्यांची २५ मार्च रोजी ऑनलाईन चर्चा झाली.

हे देखील पहा -

या बैठकीत झालेल्या वाटाघाटीमध्ये सकारात्मक करार झाला नाही. यासाठी वीज कामगारांनी दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. असे महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी अभियंता संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य वीज कामगार कंत्राटी संघटना कृती समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अखेर बंजारा आंदोलक विजय चव्हाण यांचे आमरण उपोषण मागे

Sanjay Shirsat: ४ वेळा आमदार राहिलो आता बस झालंं; महायुतीच्या मंत्र्याकडून निवृत्तीचे संकेत|VIDEO

Maharashtra Weather: अवकाळीचा तडाखा! मुंबईसह राज्यात पावसाचे तांडव, पुढील चार दिवस महत्त्वाचे, वाचा IMD चा अंदाज

Dnyanda Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी, दिसते चंद्राची कोर साजरी

आत्महत्यापूर्वी महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? टोकाचं पाऊल उचलण्यामागचं धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT