Latur News दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

प्रलंबित मागण्यांसाठी महावितरणचे कर्मचारी दोन दिवसीय संपावर

बैठकीत झालेल्या वाटाघाटीमध्ये सकारात्मक करार झाला नाही. यासाठी वीज कामगारांनी दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे

दीपक क्षीरसागर

लातूर - ऊर्जा सचिवासह तीन कंपन्यांच्या व्यवस्थापनाबरोबरच्या वाटाघाटीमध्ये सामंजस्य करार न झाल्याने विविध संघटनांनी २८ आणि २९ मार्च असे दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वीज कर्मचारी अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कामगारांचा सहभाग असणार आहे. महाराष्ट्र शासनाचे ऊर्जा सचिव आणि तीन कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत वीज उद्योगांतील संघर्ष समिती, कंत्राटी संघटना कृती समितीच्या ३९ पदाधिकाऱ्यांची २५ मार्च रोजी ऑनलाईन चर्चा झाली.

हे देखील पहा -

या बैठकीत झालेल्या वाटाघाटीमध्ये सकारात्मक करार झाला नाही. यासाठी वीज कामगारांनी दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. असे महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी अभियंता संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य वीज कामगार कंत्राटी संघटना कृती समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - TCS प्रकरणातील पाचही संशयित आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

Numerology: 'या' तारखांना जन्मलेल्या मुली असतात प्रामाणिक अन् रोमॅंटिक; मनापासून जपतात नाती

PAN कार्डधारकांसाठी मोठा बदल! पैसे काढण्यासाठी नव्या अटी अन् नवे नियम लागू

सात महिन्यापासून मुलीचा शोध लागेना! हतबल आई-वडिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न

Petrol Pump Business: पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी काय काय लागतं? जाणून घ्या खर्च, शिक्षण आणि वयोमर्यादा

SCROLL FOR NEXT