दीपक क्षीरसागर
दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

लातूर: जळकोट महावितरणाचे उपविभागीय कार्यालय 23 वर्षानंतरही प्रलंबित

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

दीपक क्षीरसागर

लातूर: जिल्ह्यात 1999 साली पाच तालुक्याची निर्मिती झाली. जळकोट हा डोंगरी भाग असून विकासापासून अद्यापही वंचित आहे. इथ तालुका निर्माण झाल्यानंतर सर्व शासकीय कार्यालये सुरू होणे गरजेचे असताना महावितरणचे उपविभागीय कार्यालय अद्यापही सुरू झाले नसल्याने नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे.

जळकोट तालुका निर्मितीपूर्वी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद गावातून माहवितरण कार्यालयाचा कारभार सुरू होता. आता जळकोट निर्माण होवून 23 वर्षे झाली. पण राजकीय इचछाशक्तीचा अभाव असल्यामुळे आजतागायत ही मागणी दुर्लक्षित आहे. नवीन विज जोडणी, बिलात दुरुस्ती, DP मध्ये बिघाड किंवा नवीन DP बसवणे आदी कामासाठी किमान 30 ते 50 किलोमीटर अंतरावरील शिरूर ताजबंद इथ चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिस करणार बंद

Sanjay Raut News: एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा!

Fruits In Summer: उन्हाळ्यात खा ही ५ फळे, शरीराला मिळेल थंडावा

Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू

Solapur Crime News: दुहेरी हत्याकांडाने माळशिरस हादरले; दिवसाढवळ्या चाकूने भोसकून दोघांची हत्या

SCROLL FOR NEXT