Vishwanath Bhoir Ganpat Gaikwad Saam tv
महाराष्ट्र

Vishwanath Bhoir News : भाजप आमदार गायकवाडांनी भान ठेवून बोलावे; शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचा सल्ला

Kalyan News : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात आक्रमक झाला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना सल्ला दिला

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : श्रीकांत शिंदें यांना बोलले म्हणजे आम्हाला बोलले, आपण युतीमध्ये आहोत. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikawad) यांनी भान ठेवून बोलावे. युतीमध्ये असं वक्तव्य नको; (Kalyan) असा सल्ला भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना दिला आहे. (Latest Marathi News)

कल्याण पूर्व येथील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी ट्विट करत अप्रत्यक्षरीत्या खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष केल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना शिंदे गट देखील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात आक्रमक झाला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना सल्ला दिला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संघर्ष निर्माण होण्याची शक्यता 

आमदार गणपत गायकवाड यांनी ट्विट करत नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांनाउद्देशून ज्यांना गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेचे बळ मिळाले आहे. त्यांना त्यांच्या नजरेने सर्वजण विदूषक आहेत असा भास होतो, असे ट्विट केले होते. या ट्विटनंतर शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : गावी नवीन घर बांधलं, ८ दिवस राहिले; दुसऱ्या गावी जाताना घडला भीषण अपघात, मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा करुण अंत

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

SCROLL FOR NEXT