Beed विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड: 360 गावांना पुराचा धोका; जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

पावसाळा अगदी तोंडावर आला आहे, तर दुसऱ्या बाजूला बीड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागही आपत्ती सोबत चार हात करायला सज्ज झाला आहे.

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: पावसाळा (Monsoon) अगदी तोंडावर आला आहे, तर दुसऱ्या बाजूला बीड (Beed) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागही आपत्ती सोबत चार हात करायला सज्ज झाला आहे. बीड जिल्ह्यात पूर प्रवण गावे 63 आहेत, तर 360 गावांना पुराचा (Flood) धोका असल्याची माहिती समोर आली आहे.

यामध्ये बीड तालुक्यातील 37, गेवराई तालुक्यातील 54, आष्टी तालुक्यातील 23, अंबाजोगाई तालुक्यातील 9, धारूर-वडवणी तालुक्यातील 34, परळी तालुक्यातील 30 गावांचा यामध्ये समावेश आहे.

तर याचा सामना करण्यासाठी लाईफ गार्ड, लाईफ जॅकेट, रबर बोटसह प्रशासन तयार असल्याचं सांगण्यात आलंय. मान्सूनपूर्व हंगामाची तयारी जिल्हा प्रशासनाने जवळपास दोन महिन्यांपासून सुरू केलेली आहे . ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) विभागातील कर्मचाऱ्यांनी, मागच्या पूर्वानुभावावर ही तयारी केली आहे.

हे देखील पाहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lock Upp 2: 'लॉक अप २'मधून सुनीता आहुजाची एक्झिट; पत्नीला घेण्यासाठी सेटवर पोहोचला गोविंदा

Shocking : रेशनकार्ड बनवून देतो पण..., तहसीलदार ऑफिसजवळ बोलावून ३० वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी

Skin Care Tips : हे पदार्थ खाल्ल्याने ७ दिवसातच चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

वारी म्हणजे काय? महाराष्ट्रात वारी कधीपासून सुरू झाली?| Pandharpur Wari 2026

Kidney Health: किडनी अटॅकचा धोका टाळायचाय? लगेचच आहारात घ्या या ७ गोष्टींचा समावेश

SCROLL FOR NEXT