Barvi Dam Saam tv
महाराष्ट्र

Barvi Dam : बदलापूरच्‍या बारवी धरणात ३९ टक्के पाणीसाठा

बदलापूरच्‍या बारवी धरणात ३९ टक्के पाणीसाठी

साम टिव्ही ब्युरो

अजय दुधाणे

बदलापूर : पावसाला सुरुवात झाल्यापासून बारवी धरणात आत्तापर्यंत केवळ ३९ टक्के पाणीसाठा (Badalapur) जमा झाला आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण (Barvi Dam) लवकर भरण्याची आशा निर्माण झाली आहे. (Tajya Batmya)

जून महिन्याच्या सुरुवातीला बारवी धरणात अवघा २५ टक्के पाणीसाठा होता. जून महिन्याच्या शेवटी पावसाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत बारवी धरणाच्या पाणी साठ्यात जवळपास १४ टक्के वाढ झाली असून हा पाणीसाठा ३९ टक्के इतका झाला आहे. गेल्या वर्षी बारावी धरणात १० जूनपर्यंत ४३ टक्‍के पाणीसाठा होता. यंदा मात्र हा पाणीसाठा ३९ टक्के इतकाच आहे.

पावसामुळे पाण्याची मागणी बंद

ठाणे जिल्ह्याला रोज पाणीपुरवठा करताना पाटबंधारे विभागाकडून पाण्याची असलेली मागणी सध्या पावसामुळे बंद झाल्याने पाणी साठ्यात वाढ होत आहे. पाऊस असाच पडत राहिल्यास जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा एमआयडीसीचे अधिकारी व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT