Barvi Dam Saam tv
महाराष्ट्र

Barvi Dam : बदलापूरच्‍या बारवी धरणात ३९ टक्के पाणीसाठा

बदलापूरच्‍या बारवी धरणात ३९ टक्के पाणीसाठी

साम टिव्ही ब्युरो

अजय दुधाणे

बदलापूर : पावसाला सुरुवात झाल्यापासून बारवी धरणात आत्तापर्यंत केवळ ३९ टक्के पाणीसाठा (Badalapur) जमा झाला आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण (Barvi Dam) लवकर भरण्याची आशा निर्माण झाली आहे. (Tajya Batmya)

जून महिन्याच्या सुरुवातीला बारवी धरणात अवघा २५ टक्के पाणीसाठा होता. जून महिन्याच्या शेवटी पावसाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत बारवी धरणाच्या पाणी साठ्यात जवळपास १४ टक्के वाढ झाली असून हा पाणीसाठा ३९ टक्के इतका झाला आहे. गेल्या वर्षी बारावी धरणात १० जूनपर्यंत ४३ टक्‍के पाणीसाठा होता. यंदा मात्र हा पाणीसाठा ३९ टक्के इतकाच आहे.

पावसामुळे पाण्याची मागणी बंद

ठाणे जिल्ह्याला रोज पाणीपुरवठा करताना पाटबंधारे विभागाकडून पाण्याची असलेली मागणी सध्या पावसामुळे बंद झाल्याने पाणी साठ्यात वाढ होत आहे. पाऊस असाच पडत राहिल्यास जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा एमआयडीसीचे अधिकारी व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

SCROLL FOR NEXT