Barvi Dam Saam tv
महाराष्ट्र

Barvi Dam : बदलापूरच्‍या बारवी धरणात ३९ टक्के पाणीसाठा

बदलापूरच्‍या बारवी धरणात ३९ टक्के पाणीसाठी

साम टिव्ही ब्युरो

अजय दुधाणे

बदलापूर : पावसाला सुरुवात झाल्यापासून बारवी धरणात आत्तापर्यंत केवळ ३९ टक्के पाणीसाठा (Badalapur) जमा झाला आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण (Barvi Dam) लवकर भरण्याची आशा निर्माण झाली आहे. (Tajya Batmya)

जून महिन्याच्या सुरुवातीला बारवी धरणात अवघा २५ टक्के पाणीसाठा होता. जून महिन्याच्या शेवटी पावसाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत बारवी धरणाच्या पाणी साठ्यात जवळपास १४ टक्के वाढ झाली असून हा पाणीसाठा ३९ टक्के इतका झाला आहे. गेल्या वर्षी बारावी धरणात १० जूनपर्यंत ४३ टक्‍के पाणीसाठा होता. यंदा मात्र हा पाणीसाठा ३९ टक्के इतकाच आहे.

पावसामुळे पाण्याची मागणी बंद

ठाणे जिल्ह्याला रोज पाणीपुरवठा करताना पाटबंधारे विभागाकडून पाण्याची असलेली मागणी सध्या पावसामुळे बंद झाल्याने पाणी साठ्यात वाढ होत आहे. पाऊस असाच पडत राहिल्यास जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा एमआयडीसीचे अधिकारी व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT