51 percent water storage in radhanagari dam kolhapur news  Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापूरकरांनो! पाणी जरा जपून वापरा, राधानगरीसह काळम्मावाडी धरणातील पाणीसाठ्यात हाेतेय घट

उन्हाळा वाढत जाणार आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाकडून आवश्यकता भासल्यास पुढील महिन्यापासून उपसा बंदी करण्याची शक्यता आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

कोल्हापूरकारांनो! पाणी जरा जपून वापरा अशी जागृती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण ही तसेच आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात (water storage in radhanagari dam) आणि काळम्मावाडी धरणातील (kalammawadi dam) पाण्याच्या साठ्यात घट होत आहे. या दाेन्ही धरणांमध्ये मे महिन्यापर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार राधानगरी धरणात 51.43 टक्के तर काळम्मावाडी धरणात 44.21 टक्के इतका पाणीसाठा आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उन्हाळा वाढत जाणार आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाकडून आवश्यकता भासल्यास पुढील महिन्यापासून उपसा बंदी करण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये मेपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन केलं जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने आणि जपून करावा, असं आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी केलं आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT