Diwali 2024 SAAM TV
Image Story

Diwali 2024 : दिवाळीत दिवे लावण्याची योग्य दिशा कोणती? वाचा वास्तुशास्त्र काय सांगते

Vastu Shastra : दिवाळीत दिवे लावताना 'या' गोष्टींची काळजी घ्या.

Shreya Maskar
architecture

वास्तुशास्त्र

दिवाळीत दिव्यांना खूप महत्व असते. त्यामळे घरात दिवा लावताना वास्तुशास्त्राचे हे नियम लक्षात घ्या.

corners of the house

घराचे कोपरे

दिवाळीला चुकूनही घराच्या कोपऱ्यांमध्ये दिवा लावू नये. यामुळे घरात नकारात्मकता येते.

Loss of money

पैशांचे नुकसान

दिवाळीत दिवा घराच्या पश्चिम दिशेला ठेवू नये. यामुळे घरात पैशांचे नुकसान होते.

A broken lamp

तुटलेला दिवा

दिवाळीत चुकूनही तुटलेला दिवा वापरू नये. यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते आणि घरात सुख शांती नांदत नाही.

light a lamp

देवासमोर दिवा कसा लावावा?

दिवाळीत देवासमोर दिवा लावताना जर तो तुपाचा असेल तर डाव्या बाजूला ठेवावा आणि तेलाचा असेल तर उजव्या बाजूला ठेवावा.

lamps

मातीचे दिवे

दिवाळीत मातीचे दिवे लावावे. प्लास्टिक दिव्याचा वापर टाळा. कारण ते शुभ नसते. परंपरेनुसार मातीचे दिवे योग्य मानले जातात.

Clean space

स्वच्छ जागा

दिवाळीत ज्या ठिकाणी दिवे लावाल ते ठिकाण स्वच्छ असणे गरजेचे आहे. अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही.

pure ghee

शुद्ध तूप

दिवा लावताना शुद्ध तूप आणि तेलाचा वापर करावा. रोजच्या वापरातील तेल-तूप वापरू नये.

right direction

योग्य दिशा

दिवाळीचा दिवा कधीही घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरात आनंदाची आणि धनधान्यांची भरभराट होते.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खडवलीत 700 रुपयांसाठी मित्राची हत्या! पोलिसांच्या श्वानामुळे आरोपीचा पर्दाफाश

Short Kurta Design: २५० ते ३०० रुपयांत खरेदी करा हे ट्रेंडी शॉर्ट कुर्ते; ऑफिस किंवा आऊटिंगसाठी मिळेल परफेक्ट लूक

कडक उन्हाचा फटका, पोहायला गेले, पुन्हा परतलेच नाही; २ जिवलग मित्रांसह ५ जणांचा मृत्यू

Vande Bharat Train: सिद्धेश्वर एक्सप्रेस ७ तास उशिरा, वंदे भारत ट्रेनही रद्द; रेल्वे अपघातामुळे सोलापूरकडील वाहतूक विस्कळीत

महाराष्ट्रात उष्माघाताने घेतला आणखी एक बळी; 25 वर्षीय तरुणाचा रणरणत्या उन्हाने मृत्यू

SCROLL FOR NEXT