बातम्या

बीएमसीच्या शाळेतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू आजारामुळे; मुंबईच्या महापौरांचा अजब दावा

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबईच्या गोवंडीतील शिवाजी नगर परीसरातील एका महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना औषधातून विषबाधा झालीय.

रोड क्रमांक आठवरच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय... यामध्ये एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर, इतर विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय...रोगप्रतिबंधक औषधाचा डोस पाजल्यावर विद्यार्थी अस्वस्थ झाल्याचं समजतंय.

दरम्यान महापौर विश्वनाथ   महाडेश्वर यांनी विद्यार्थिनीचा विषबाधेमुळं नाही तर कोणत्या तरी आजारानं मृत्यू झाला असावा असा जावाई शोध लावलाय. 

दुसरीकडे  राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केलीय. पालिकेच्या भ्रष्टाचारानं विद्यार्थिंनीचा जीव घेतला...तिच्या कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलीय
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

विमानतळावर रिल्स आणि फोटो काढण्यावर बंदी! नियम मोडल्यास मोबाईल जप्त होणार

Cancer patient mental health: धक्कादायक वास्तव! अर्ध्याहून अधिक कॅन्सरग्रस्त रूग्ण तणावाखाली, नव्या रिसर्चने चिंता वाढवली

Deool Band 2 Collection : स्वामींचा आशीर्वाद! 'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिसवर सुसाट; १४ व्या दिवशीही बक्कळ कमाई, प्रवीण तरडेंनी जमवला कोट्यवधींचा गल्ला

Fact Check : महात्मा गांधींचा फोटो नसलेल्या प्लास्टिकच्या नोटा RBI आणणार? 'त्या' दाव्याचे सत्य आले समोर

SCROLL FOR NEXT