beed 3 
बातम्या

कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या 49 गायांची सुटका

- सिद्धेश सावंत

बीड: आयशर टेम्पोसह पीकअपमधून कत्तलखाण्याकडे गाई घेऊन जातांना, तीन वाहनांना बीड पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पकडले आहे. यामध्ये गाईसह वासरे असे तब्बल 49 जनावरे आढळून आले आहेत. विशेष पथकाचे प्रमुख विलास हजारेंना गाई कत्तलखाण्याकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे त्यांनी मांजरसुंबा चौकात सापळा लावला होता. यादरम्यान आज पहाटे आष्टी तालुक्यातील खडकत येथून गायी व वासरे बीडमधील कत्तल खाण्यात दोन पिकअप व आयशरमधून घेऊन निघालेल्या तीन वाहनांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. (49 cows taken for slaughter have been released)

हे देखील पाहा

त्यामध्ये गायी, वासरे असे एकूण 49 जनावरे आढळून आली आहेत. यावेळी चालकाच्या सीटखाली देखील लहान वासरांना कोंबून ठेवण्यात आले होते. त्या सर्व मुक्या जनावरांची सुटका करून त्यांना चौसाळा येथील महावीर गोशाळेत सोडण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईत 19 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात 9 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (49 cows taken for slaughter have been released)

Edited By: Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चुकीच्या UPI ID वर पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन नका घेऊ; या स्टेप्स फॉलो करा, मिनिटात पैसे येतील परत

Maharashtra Live News Update: भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला उमेदवारी

Mustard Oil For Skin: त्वचेला लावा मोहरीचे तेल, फक्त १० दिवसांत दिसेल मोठा फरक

Raigad Tourism : साहसप्रेमींसाठी आव्हानात्मक ट्रेकचा अनुभव, रायगडजवळील 'हा' किल्ला एकदा नक्की पाहा

Chanakya Niti : नातेवाईकांना या ४ गोष्टी सांगूच नका, अन्यथा नाव खराब झालंच, वाचा चाणक्य काय सांगतात

SCROLL FOR NEXT