Aurangabad News Saam tv
ऍग्रो वन

Aurangabad News: एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल

एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल

डॉ. माधव सावरगावे

सिल्‍लोड : शेतकरी आत्‍महत्‍या अजूनही थांबलेल्‍या नाही. यातच सिल्‍लोड तालुक्‍यात एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी (Farmer) एकापाठोपाठ आत्‍महत्‍या केल्‍याचे उघडकीस आले आहे. त्‍यांच्‍या आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Maharashtra News)

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊ आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सिल्लोडच्या अंधारी गावात ही घटना उघडकीस आली आहे. भागिनाथ बाळूबा पांडव (वय ४६) व जनार्दन सुपडू तायडे (वय ५५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी एकापाठोपाठ एक आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोन्‍ही शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: असे कोणते फळ आहे जे अर्धे कापल्यावर भाजी बनते?

Maharashtra Live News Update : पंढरपूरहून आषाढी वारी हुन परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी उभारले अन्नछत्र

Garam masala: कोणत्या भाज्यांमध्ये गरम मसाला वापरू नये?

Ind vs Eng : एजबॅस्टनच्या विजयानंतर टीम इंडियात होणार बदल! शुभमन गिलने दिली मोठी माहिती, कुणाला मिळणार डच्चू?

Nandurbar : नंदुरबारच्या सातपुड्यात पर्यटकांची हुल्लडबाजी | VIDEO

SCROLL FOR NEXT