amravati news, orange saam tv
ऍग्रो वन

Fruit Drop Worries Orange Growers : संत्र्याची माती झाल्यावर पंचनामे करणार का ? अमरावतीचे शेतकरी आक्रमक (पाहा व्हिडिओ)

कृषी विभागाने संत्रा उत्पादकांकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जात आहे.

Siddharth Latkar

Amravati News : विदर्भात सर्वात जास्त संत्र्याचे पीक घेतले जाते. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड हा भाग ओळखला जाताे. यंदा मात्र या भागात पावसाचा विलंब व बदलते हवामान यामुळे संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे. (Maharashtra News)

यावर काय उपाययोजना करावी याबाबत अजूनही कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळालं नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. त्यामुळे संत्र्याची अधिक गळती होत आहे. गळालेल्या संत्र्याची प्रशासनाकडून काहीच संत्रा बागेची पाहणी करण्यात आली व पंचनामे केले गेले.

अनेक संत्रा बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतावर अधिकारी गेलेच नाही. त्यांचे पंचनामे न झाल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल? आमच्या गळ्यालेल्या संत्र्याची माती झाल्यावर पंचनामे करणार का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crow Behavior: कावळा काय खातो? माहिती वाचून वाटेल आश्चर्य

Homemade Curd Recipe: घरच्या घरी ताजा दही कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: यवतमाळ शहरात महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? आदिती तटकरेंनी सांगितली तारीख

Govinda: गोविंदाला सुनितासोबत लग्नच करायचे नव्हते; 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा, साखरपुडाही मोडलेला, पण...

SCROLL FOR NEXT